TrendingBreaking NewsGovernment Scheme

MSRTC Bus आषाढी यात्रेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार लालपरी

लातूर विभागाच्या १०२ बसेस पंढरपूरसाठी. आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने लातूर विभागातून १०२ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वारकऱ्यांच्या मागणीनुसार माउलींच्या रिंगण सोहळ्यासाठी ही विशेष बस सोडण्याचे नियोजन लातूर विभागाचे आहे.

krushisahayak

येथे क्लिक करा.

Tractor Trolley Anudan Yojana : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button